Posts

Showing posts from January, 2018
Native People's Party No conflict in Gandhi and Ambedkar. Native People’s Party believes in the thoughts and teachings of Founder of Satya Hindu Dharm, Satya Vakta, Mahatma Kabir and respects Non Brahmin Native people and leaders like Father of Indian Social Reforms, Satya Dharmi Mahatma Phule, Father of Nation, Satya Prayogi, Mahatma Gandhi and Satya Margi, Bharat Bhaya Vidhata Dr. Ambedkar. We respect them for even smallest contribution towards Nativism and Native Hindus although we may not follow them and their thoughts completely but also we can not forget their contribution to the nation . We do not find any conflicts of thoughts and aim among these four son of India. All were Pujari of Satya. All were Native Indian, Non Brahmins fighting for freedom of India from foreigners slavery. Some times their means and time appear not matching but aim is not different. The latter three were followers of Kabir. .Gandhi was by caste Modh, which is ap...
हम कहते है संविधान कमजोर है ! आज देश ६९ वा गणतंत्र दिवस मना रहा है।  हमने इस अवसर पर नेटिव देशवाशियोंको बधाई दी है।  आज हम देख रहे है देश में ब्रह्मिणवादी ताकते सत्ता में है और पंडितवादी ताकते विपक्ष में है।  जो कूद को रिपब्लिकन , बहुजन , सर्वजन , दलित , हरिजन , अम्बेडकरी कहते है वे भी या तो ब्रह्मिणवादी खेमे के साथ नजर आ रहे है या पंडितवादी खेमे के साथ नजर आ रहे है।  पंडितवादी खेमा कह रहा है संविधान बचावो , रैली निकल रहा है , ब्रह्मिणवादी खेमा कर रह है तिरंगा रैली निकालो संविधान को कोई खतरा नहीं।  हम देख रहे है ब्रह्मिणवाद कायम है इस लिए उनको संविधान आज ठीक ठाक लगता है।  उधर ब्रह्मिणवादी संविधान बचाव कर रहे है ताकि पंडितवाद बचा रहे।  संविधान से ना ब्रह्मिणवाद को कोई खतरा है , नाही पंडितवाद को कोई खतरा है।  जो ख़तरा है वो तो उन गैर ब्राह्मण , गैर पंडित देश के ९७ % लोगो को है जो उन्हें इन ३ % ब्रह्मिणवादी , पंडितवादी से नहीं बचा पा रहा है। ऐसी लिए हम कह रहे है संविधान को न ब्रामिनवादी ना ही पंडितवादी को ख़तरा है क्यों की वो देश की सब से बड़ी समस्...
अफूचा गोळी म्हणा , राजकारण म्हणा , पण हिंदू हाच परिवर्तन करणार जर हिंदू हिंदुस्थानी  गैर ब्राह्मण बहुसंख्य लोकांचा वास्तविक  धर्म नसता तर अप्ल्पसंख्याक वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांना विजयाप्रत राजकारण करता आले असते का ? होय हिंदू म्हणजे राजकारण , पण हमखास विजय मिळवून देणारे राजकारण , ते विदेशी ब्राह्मीनाना कळले , धर्म म्हणजे अफूची गोळी , होय खरे आहे , ते विदेशी ब्राह्मीनाना कळले मात्र ते अफूच्या गोळी चे उदाहरण , हिंदू धर्म हे राजकारण म्हणणाऱ्या महाभागांना कळले नाही हे विस्मय कारक दुर्भाग्यच होय . आम्ही हिंदुस्थानी आहोत , हिंदू आहोत या बद्दल वादा चे काही कारण नाही , आमचा धर्म हिंदू आहे तो विदेशी  ब्राह्मीनाचा नाही . ब्राह्मीनाचा वैदिक ब्राह्मण धर्म होय ते तो नाकारत नाही आणि सोडायला तयार नाही .मग आमचा धर्म कोणता ? हिंदूच ! मग हा हिंदू धर्म कुठे सांगितलं आहे ? एवढाच विचार करायला हवा . हा हिंदू धर्म कबीरांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं आहे जो होता , लोप पावला होता , तोच सांगितला . त्यालाच आंबेडकरांनी हिंदू कोडे बिल मध्ये विधी दिली . विधी म्हणजे कानून . हिंदू धर्म आहे ,विधी आ...
नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार : नेटीव्हीसम व नेटिव्ह हिंदुत्व हा अभिनव विचार नेटिविस्ट डी डी राऊत नी नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट च्या माध्यमातून जगाला व विशेषतः हिंदुस्थानाला दिले आहे . नेटीव्हीसम ह्या विचाराने आपण चाललो तर आपण या देशाचा निच्चीतच विकास करू शकतो . या देशाचा विकास खुंटला कारण या देशावर अनेक विदेशी आक्रमकांनी केवळ आक्रमण केले नाही तर इथल्या नेटिव्ह लोकांची गळचेपी केली आहे , त्यांना मुक्त विचार व वेव्हार नाकारला आहे . इथून संपत्ती लुटून नेणे हा तर नित्याचाच भाग होता तर विदेशी ब्राह्मीनानी खुद्द हिंदुस्तानांतच इथल्या लोकांना शूद्र, अस्पृश्य , दुय्यम स्थान देऊन हजारोवर्ष त्यांना लुटले आहे . ३ टक्के विदेशी ब्राह्मण कायम सत्तेत राहिली मग ते मोघल शासन असो किव्हा इंग्रजी शासन असो , इथल्या राजेशाहीनी सुद्धा विदेशी ब्राह्मीनानी आपल्या ताब्यात ठेवली व वेळ आल्यास ती बळकावली . पेशवाई हे त्याचे उदाहरण आहे . मागील ३-४ हजार वर्ष हे असेच चालले आहे . काही तकलादू विचार सारणी ज्यांनी अहिंसे चा पुरस्कार केला व विदेशी ब्राह्मीनो बरोबर हातमिळवणी केली त्या मुले नेटिव्ह हिंदुत्व ची ...